New Year’s Eve Puja

(India)

Feedback
Share
Upload transcript or translation for this talk

New Year Puja Date 31st December 2002: Place Vaitarna: Type Puja

[Original transcript Marathi talk, (first par-translation from English talk), scanned from Marathi Chaitanya Lahari]

मिळाली त्याला आम्ही काय करणार ? समजूतदारपुणा नाही. या भांडकुदळ लोकांमध्ये संगीत कसे आले ते कळत नाही. ते इतके वाढले की जो येतो तो काहीना काही गाऱ्हाणे घेऊन येतो. त्यांना सहजयोगात संयम मिळाला की नाही. या महाराष्ट्रात संतांनी मोठी व्याख्याने प्रवचने दिली, त्याचा काहीही परिणाम नाही. भांडकुदळपणा काही जात नाही. त्यांच्याही नावाने भांडण, काहीतरी मूर्खपणासारखे करायचे, हा मूर्खपणा कधी जाईल हे कळत नाही. शांतपणाने राहणे, शांतपणाने इंग्रेजी भाषणाचा अनुवाद : आज आपण सर्व मोठया संख्येने येथे उपस्थित आहात है पाहून खूप आनंद वाटतो. पंचविस वर्षापूर्वी ही जागा खरेदी केली होती पण काही आक्षेप घेतले गेले त्यामुळे काही करता आले नाही पण मी याबाबत योजना करुन होते त्याला मूर्त स्वरुप आले म्हणून आज आपण येथे आहोत. आज बाबाची आठवण येणे अपरिहार्य आहे. कारण भारतीय संगीताचा शास्त्रीय संगीताचा व भारतीय कलांचा प्रसार व्हावा म्हणून त्याने खूप मेहनत घेतली. पण आज तो येथे उपस्थित नाही याचे दुखे: आहे हे आपण सर्व जाणता. कुठल्याही प्रशस्तीची अपेक्षा न करता त्याने खूप काही केले आणि हे घडण्यासाठी त्याने या सर्व आदर्शांचा उपयोग केला. त्याने आपल्या बध्दी आत्मसात करणे हे समजतच नाही. लगेच ओरडायला सुरवात. परदेशी सहजयोगी म्हणतात ते असे का भांडतात. सहजयोगात तरी भांडू नका आणि थोडेसे शांतपणाने घ्या वैतरणा पूजा कौशल्याने कुठलीही आढ्यता न मिरवता, प्रयत्न करा. आपल्याला बदलायचे आहे. याचे अगदी साध्या माणसांना हाताशी धरुन त्यांची त्यांचे खुसपट का काढता. स्वत:चे काय पूर्ण काळजी घेऊन त्यांच्यातील चुकलेले आहे ते बघा. बाबाने या वेडया कलाकौशल्याला योग्य आकार दिला. याच महाराष्ट्रातच संगीत सुरु केले, तेही नागपूरला. कल्पनेला धरुन मी हे संगीत प्रसाराचे कार्य नागपूरात तन्हेतऱ्हेचे लोक होते, तो महाराष्ट्रीय असावा असे नाही. पण लोकांनी त्याला प.पू.श्रीमाताजी निर्मलादेवींचे भाषण दि.३१ डिसेंबर २००२ पुढे चालू ठेवणार आणि मला आनंद बाटतो की त्याप्रमाणे ते घटीत होत आहे, आज तो उचलून धरले. सहजपणे कुणीतरी घ्यायचे आत्मसात करायचे, हे साधूपण घ्यायचे. पण ते सोडून पैसे मिळवायचे, गडबड करायची, हे अगदी फारच खालच्या दर्जाचे विचार होत. येथे असायला हवा होता. त्याचा स्वभाव प्रेमळ आणि दयाशील आणि कधी कुणावर राग केला नाही अशी त्यांची सुंदर प्रतिमा होती. मराठीत भाषण असे ज्या माणसाच्या मनात तो सहजयोगी कसा? त्याने काय होणार? त्यांनी उच्चस्तरीय असावे. माताजीनी आपल्याला पार केले भांडकुदळपणा हे महाराष्ट्राचे वैशिष्टये, भांडण्यात हुशार. काहीही करा त्यांच्यासाठी त्यांच्या डोक्यातून हे जात नाही, सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या आयुष्यात संगीत यायला हवे. तालबध्दता असावी. त्यामध्ये एकप्रकारची रागदारी असावी एवढी मेहनत घेतली. तर आज निश्चय करा की आम्ही भांडकुदळपणा सोडू, यापुढे आम्ही भांडणार नाही. पैशाचा हावरटपणा धरणार नाही. तो फार आहे महाराष्ट्रात. यामुळे सहजयोगाचे काम करणे महाराष्ट्रात कठीणच आहे. आम्ही खुप मेहनत घेतली. फार काही समज तर नाहीच. याचा मला अगदी कंटाळा आलाय. ही सुंदर इमारत उभी केली शास्त्ीय संगीतासाठी, त्यातही भांडण. या भांडकुदळ लोकांसाठी काहीही करण्यात अर्थ नाही. काही ना काही कारण काढून भांडत बसतात. लाज अनुभव आलेत. तर कृपाकरुन आम्ही नाही लजजा नाहीं त्याना बसायला जागा नाही

सहजयोगाचे कार्य आहे. तेव्हा येथे नुसते संगीत सहजयोगी आहोत है जाणून अभिमानाने रहा. त्याचा अभिमान बाळगा. भांडण्यासारखे काय आहे सहजयोगात? कुणाला बसायला मिळाले शिकायला यायचे नाही. सहजातली वागणूक, सहजातले नाही, बघायला मिळाले नाही ही राजकीय मिंटींग आहे काय? बोलणार सर्मपण त्याच्यातले मोठेपण हे घ्यायचे. ते जर तुम्हाला घेता येत नाही नव्हते पण करणार काय? समोर दत्त म्हणून उभे. मग सांगणे जरुरीचे तर ते काय उपयोगाचे तशा संगीतशाळा पुष्कळ आहेत. सगळीकडे आहे. जे भांडकुदळपणा करतील त्यांना सहजयोगाच्या बाहेर जावे आहेत. तर तेथे शिकून डोके फोड करण्यात काय अर्थ? तर माझी लागेल. त्याला काही इलाज नाही. सगळ्यांशी प्रेमाने वागा. एवढे अशी विनंती आहे तुम्ही संगीतावर भर द्या आणि आपल्या आयुष्यात जमत नसेल तर सहजयोगात कशाला आलात? आमच्या बाबाचे ते भरवा व व्यवहारात आणा. ते आणल्याशिवाय या कार्याची पूर्तता वैशिष्टये असे की कधी कुणावर चिडायचा नाही, कधी कुणाविरुध्द ब्र होणार नाही. आजपासून व्रत घ्या, मी आज़पासून भांडणार नाही काढणार नाही, न सांगता सगळ्यांची स्तुती मात्र करायचा. पण माझी कुणीजरी काही बोलले तरी आम्ही भांडणार नाही. दुसरा आजार तो दिशाभूल व्हायची. सगळ्यांची ही स्थिती कशी असे मला वाटायचे. पैसे खाण्याचा, सहजयोगात सुध्दा सुटत नाही. हा रोग माणसामधे पण बाबाने सगळ्यांना प्रेमाने वागवले मग तो कोणीही असो. कधीही कोठून आला ते समजतच नाही आणि सगळीकडे बोकाळलाय. तर मता आता तुम्ही बदलाल की नाही ते ठरवा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझ्या मोटारीत स्वत: बसायचा नाही. कधी माझ्या घरी जायचा आपल्या आयुष्यात संगीत यायला हवे. तालबध्दता असावी. त्यामधे एक प्रकारची रागदारी असावी. ते न करता भांडकुदळपणा करणे हे शोभत नाही. ज्याचे त्याचे वाईट बघायचे आणि स्वत:चा चांगुलपणा मिरवायचा. झाले ते झाले. तर यापुढे अशीच माणसे पुढे आणली पाहिजेत जी समजूतदार, प्रेमळ सर्वांना जपणारी असावीत. सर्वाना अनंत आशीर्वाद नाही. तो याच महाराष्ट्रातला, पण कधी आगाऊपणा दाखंविला नाही. आपण अशा एका महान व्यक्तींच्या कार्याकरीता आलात. त्यांचा काहीतरी धर्म पाळा. आता हे मंदीर उभारले येथे संगीताचे. बाहेरच्या लोकांना आपले संगीत समजत नाही पण आपले परदेशी सहजयोगी त्यांना मात्र आपले संगीत जास्त समजते. आपल्याला अजूनही समजत नाही, ताल समजत नाही काही समजत नाही. जेव्हा येथे संगीत शिकाल तेव्हा राग कुठला ताल कुठला हे माहित झाल्याशिवाय तुम्हाला संगीताचा आस्वाद घेता येणार नाही. तर माझी विनंती आहे की सर्वांनी भांडकुदळपणा सोडून आपल्यातला चांगुलपणा जागृत करणे हे ० हीटे